Balasaheb ambedkar with Shashikant Gaikwad and 5 others.
अॅड.प्रकाश आंबेडकर
सदस्य, राज्यसभा
राष्ट्रिय स्वंयमसेवक संघास खुले पत्र
प्रति,
मा. बाळासाहेब देवरस,
राष्ट्रिय स्वंयमसेवक संघ,
नागपुर,
सप्रेम जयभिम.
ब्रिटिश साम्राज्यवाद्यांपासुन भारताचि सुटका करण्यासाठि गेल्या शंभर वर्षात 1947 पर्यंत अनेक संघटना उदयास आल्या. राष्ट्रिय काॅंग्रेस, आझाद हिंद सेना, डिप्रेस्ड क्लासेस लिग, समाजवादि पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन , हिंदु महासभा, राष्ट्रिय स्वंयमसेवक संघ आदी संघटना स्वातंत्र्यासाठी लढत राहिल्या. या लढ्यातून पुढे भारताला स्वातंत्र्यही मिळाले. परंतु या संघटनांबाबत काही संशय निर्माण झाला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र याला अपवाद आहे. भारताला स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली संघाची स्थापना केली. त्यासाठी हत्यारी लढ्याच्या मार्ग स्वीकारला होता. त्याचाच भाग म्हणून सैनिकी शिक्षणाच्या धर्तीवर संघाने शाखा सुरु केल्या. मात्र प्रथमपासून संघ राजकीय नाही असेच सतत सांगत राहिला. अश्या प्रकारे संघाने स्वतःची एक ‘विशिष्ठ प्रतिमा’ , ‘खास चारित्र’ निर्माण केले आहे.
प्रति,
मा. बाळासाहेब देवरस,
राष्ट्रिय स्वंयमसेवक संघ,
नागपुर,
सप्रेम जयभिम.
ब्रिटिश साम्राज्यवाद्यांपासुन भारताचि सुटका करण्यासाठि गेल्या शंभर वर्षात 1947 पर्यंत अनेक संघटना उदयास आल्या. राष्ट्रिय काॅंग्रेस, आझाद हिंद सेना, डिप्रेस्ड क्लासेस लिग, समाजवादि पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन , हिंदु महासभा, राष्ट्रिय स्वंयमसेवक संघ आदी संघटना स्वातंत्र्यासाठी लढत राहिल्या. या लढ्यातून पुढे भारताला स्वातंत्र्यही मिळाले. परंतु या संघटनांबाबत काही संशय निर्माण झाला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र याला अपवाद आहे. भारताला स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली संघाची स्थापना केली. त्यासाठी हत्यारी लढ्याच्या मार्ग स्वीकारला होता. त्याचाच भाग म्हणून सैनिकी शिक्षणाच्या धर्तीवर संघाने शाखा सुरु केल्या. मात्र प्रथमपासून संघ राजकीय नाही असेच सतत सांगत राहिला. अश्या प्रकारे संघाने स्वतःची एक ‘विशिष्ठ प्रतिमा’ , ‘खास चारित्र’ निर्माण केले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना संघाने ‘संघ हि सामाजिक सांस्कृतिक संघटना आहे’ , असे लिहून दिले. पण बाबरी मशीद संघ परिवाराने 6 डिसेंबर 1992 रोजी पाडली आणि या कृतीतून संघाची धडधडीत राजकीय भूमिका दिसली. हि राजकीय सत्तेच्या दिशेने संघाची वाटचाल आहे यात शंका नाही. कारण संघाचे अंतिम उद्दिष्ट ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्याचे आणि त्यासाठी राजकीय सत्ता मिळविण्याच्या धोरणाचा हा भाग आहे.
या बाबतीत ज्या प्रश्नांची उत्तरे संघाने अजून दिलेली नाहीत, त्यापैकी काही प्रश्न या खुल्या पत्राद्वारे संघासमोर मांडत आहे. आम भारतीय जनतेसमोर याची उत्तरे संघाने द्यावीत व त्यावर खुली चर्चा व्हावी यासाठी हे पत्र लिहित आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दोन विरोधी मार्गाबद्दल विवेचन
या शतकाच्या सुरुवातीपासून 1947 पर्यंत समाजात आणि राजकारणात अनेक बदल झाले. समाज जीवनातील लढे टोकदार झाले. महात्मा गांधींनी धर्माच्या माध्यमातून जनतेशी सरळ नाते जोडले आणि लोकलढा उभा केला. त्यासाठी लढ्याचे अनेक प्रकार शोधले. उदाहरणार्थ: सत्याग्रह , असहकार , उपोषण , जेलभरो ई. त्यांच्या या चळवळीचा आधार ‘सत्य व अहिंसा’ हा होता. भारतीय समाजातील हा फार मोठा बदल होता. याचे मुख्य कारण हे होते कि, महात्मा गांधीच्या पूर्वी राजकीय स्वातंत्र्य फक्त अभिजनांच्या सभा व ठरावांमार्फत मागितले जात होते. यात महात्मा गांधींनी मुळापासून बदल केला आणि राजकीय स्वातंत्र्य चळवळीचे नाते थेट सामान्य माणसांशी जोडले.
त्याचबरोबर खिलाफत चळवळ , सायमन कमिशन , १९२३ पासून अस्पृश्यांच्या लोकलढ्याच्या प्रारंभ , महाड चवदार तळे सत्याग्रह , यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमुखी पुढारीपण उभे राहिले. गोलमेज परिषदा हेडगेवार-गांधी मतभेद आणि त्यातून 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. पहिले व दुसरे महायुद्ध , भारत छोडो आंदोलन , जागतिक महायुद्धाविषयी गांधी-आंबेडकर मतभेद, क्रिप्स योजना, जालियानवाला बाग हत्याकांड , मुंबई नाविकांचा उठाव , भारताला स्वातंत्र्य मिळणे, घटना समितीच्या मसुदा समितीवर डॉ. बाबासाहेबांची नियुक्ती, नेहरू सरकार आणि महात्मा गांधींचा खून या व अश्या अनेक घटनांनी भारतीय समाजात बदल झाले.
राज्यघटनेतील सामाजिक समता
भारतीय जनतेच्या हाती घटना सोपवतांना आणि 1954 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठासमोर भाषण करतांना बाबासाहेबांनी विचार मांडले होते. देशाहाती घटना देतांना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केले जाईल, त्यावेळी पहिल्यांदा लोकशाही धोक्यात येईल व त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल.’ (संघ परिवाराचे गेल्या काही वर्षातील राजकारण उघडपणे या प्रकाराचे आहे.) या इशाऱ्यानुरूप पुन्हा खुलासेवार भाषण त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात केले. बाबासाहेबांना पुढे उभ्या ठाकणाऱ्या सामाजिक संघर्षाची जाणीव होती. म्हणूनच विशेष करून जी मंडळी वैदिक परंपरा मानतात त्यांच्यासाठीच बाबासाहेबांनी हि भूमिका मांडली होती. वैदिक धर्म पाळनाऱ्यान्ना मनुस्मृतीमधील सामाजिक व्यवस्था अभिप्रेत आहे. तिला ते मानतातहि.
हि मनुची विचारसरणी आणि भारतीय राज्यघटनेची सामाजिक विचारसरणी या एकमेकांच्या विरोधी आहेत. भारतीय राज्यघटनेचा सामाजिक रस्ता उत्तरेकडे चालला असेल तर वैदिक धर्मातील मनुने सांगितलेल्या सामाजिक व्यवस्थेचा रस्ता दक्षिणेकडे चालला आहे. या दोन रस्त्यांपैकी वैदिक परंपरा सोडून भारतीय राज्यघटनेत मांडलेला सामाजिक समतेचा रस्ताच तुम्ही स्वीकारला पाहिजे, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते.
भारतीय जनतेच्या हाती घटना सोपवतांना आणि 1954 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठासमोर भाषण करतांना बाबासाहेबांनी विचार मांडले होते. देशाहाती घटना देतांना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केले जाईल, त्यावेळी पहिल्यांदा लोकशाही धोक्यात येईल व त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल.’ (संघ परिवाराचे गेल्या काही वर्षातील राजकारण उघडपणे या प्रकाराचे आहे.) या इशाऱ्यानुरूप पुन्हा खुलासेवार भाषण त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात केले. बाबासाहेबांना पुढे उभ्या ठाकणाऱ्या सामाजिक संघर्षाची जाणीव होती. म्हणूनच विशेष करून जी मंडळी वैदिक परंपरा मानतात त्यांच्यासाठीच बाबासाहेबांनी हि भूमिका मांडली होती. वैदिक धर्म पाळनाऱ्यान्ना मनुस्मृतीमधील सामाजिक व्यवस्था अभिप्रेत आहे. तिला ते मानतातहि.
हि मनुची विचारसरणी आणि भारतीय राज्यघटनेची सामाजिक विचारसरणी या एकमेकांच्या विरोधी आहेत. भारतीय राज्यघटनेचा सामाजिक रस्ता उत्तरेकडे चालला असेल तर वैदिक धर्मातील मनुने सांगितलेल्या सामाजिक व्यवस्थेचा रस्ता दक्षिणेकडे चालला आहे. या दोन रस्त्यांपैकी वैदिक परंपरा सोडून भारतीय राज्यघटनेत मांडलेला सामाजिक समतेचा रस्ताच तुम्ही स्वीकारला पाहिजे, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते.
संघाची वैदिक परंपरा
परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वैदिक परंपरा मानतो. म्हणूनच संघाच्या बोलण्यात आर्यवंश श्रेष्ठत्व, वंश-जातीभेद आणि मनुस्मृतीचा पाठपुरावा केल्याचे सतत दिसते. उदाहरणे द्यायची तर दुसरे सरसंघचालक मा.स.गोळवलकर गुरुजी यांच्या ‘विचारधन’ या पुस्तकात चातुर्वर्ण आणि जातीव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे. 1982 साली पुण्यात संघ परिवारातील विश्व हिंदू परिषदेने (विहिप) मनुस्मृतीची रथयात्रा काढली होती. जून 1989 मध्ये राजस्थानमधील संघ परिवार आणि धर्मसंसदेचे प्रमुख आचार्य धर्मेंद्र महाराज यांनी जयपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयासमोर मनुस्मृती लिहिणाऱ्या मनूचा पुतळा बसविला. बाबरी मशीद पाडण्यासाठी संघाने धर्मसंसद हे संघटन निर्माण केले. त्याचे प्रमुख स्वामी वामदेव यांनी 4 ते 6 जानेवारी 1993 च्या वर्तमानपत्रात मुलाखती दिल्या होत्या. त्यात वामदेवांनी म्हटले होते कि, भारतीय राज्यघटने मध्ये दुरुस्त्या करून त्यामध्ये मनुस्मृतीतील सामाजिक व्यवस्था अंतर्भूत करावी. संघाच्या अनेक पुस्तिका-ग्रंथ आहेत. त्यातून वैदिक विचारसरणीचा पाठपुरवठा केला आहे. हि वैदिक विचारसरणी वंशवर्चस्व म्हणजेच आर्यांचे वर्चस्व आणि जाती व्यवस्था मानते. याचा अर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या सामाजिक आशयाबाबतीत दिलेल्या इशाऱ्याकडे संघपरिवाराने जाणूनबुजून व पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले आहे.
परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वैदिक परंपरा मानतो. म्हणूनच संघाच्या बोलण्यात आर्यवंश श्रेष्ठत्व, वंश-जातीभेद आणि मनुस्मृतीचा पाठपुरावा केल्याचे सतत दिसते. उदाहरणे द्यायची तर दुसरे सरसंघचालक मा.स.गोळवलकर गुरुजी यांच्या ‘विचारधन’ या पुस्तकात चातुर्वर्ण आणि जातीव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे. 1982 साली पुण्यात संघ परिवारातील विश्व हिंदू परिषदेने (विहिप) मनुस्मृतीची रथयात्रा काढली होती. जून 1989 मध्ये राजस्थानमधील संघ परिवार आणि धर्मसंसदेचे प्रमुख आचार्य धर्मेंद्र महाराज यांनी जयपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयासमोर मनुस्मृती लिहिणाऱ्या मनूचा पुतळा बसविला. बाबरी मशीद पाडण्यासाठी संघाने धर्मसंसद हे संघटन निर्माण केले. त्याचे प्रमुख स्वामी वामदेव यांनी 4 ते 6 जानेवारी 1993 च्या वर्तमानपत्रात मुलाखती दिल्या होत्या. त्यात वामदेवांनी म्हटले होते कि, भारतीय राज्यघटने मध्ये दुरुस्त्या करून त्यामध्ये मनुस्मृतीतील सामाजिक व्यवस्था अंतर्भूत करावी. संघाच्या अनेक पुस्तिका-ग्रंथ आहेत. त्यातून वैदिक विचारसरणीचा पाठपुरवठा केला आहे. हि वैदिक विचारसरणी वंशवर्चस्व म्हणजेच आर्यांचे वर्चस्व आणि जाती व्यवस्था मानते. याचा अर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या सामाजिक आशयाबाबतीत दिलेल्या इशाऱ्याकडे संघपरिवाराने जाणूनबुजून व पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले आहे.
संघाचे राष्ट्रविरोधी वागणुकीचे नमुने आणि बाबासाहेबांचे सामाजिक लढे
1925 ते 13 ऑगस्ट 1947 या कालखंडात देशात सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक लढे चालू होते. यातील सामाजिक क्षेत्रातील लढ्याबाबत संघाने कोणतीही भूमिका घेतली नाही. उदा. माणुसकीच्या नात्याने पाणी पिण्याचा अधिकार मिळविण्यासाठी 1927 साली महाड येथील चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला. त्यावेळी संघाने कोणतीच भूमिका घेतली नाही. 1930 ते 1935 या काळात नाशिकचा काळाराम मंदिर आणि पर्वती दर्शन सत्याग्रह झाले. या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहांच्या बाबतीतही संघाने भूमिका घेतली नाही. उलट अशा अनेक सामाजिक लढ्यांना जे विरोध करीत होते त्यांनाच संघाने लपून-छपून मदत केली.
डिसेंबर 1929 च्या लाहोर कॉंग्रेस अधिवेशनात ‘संपूर्ण स्वराज्य’ हे ध्येय ठरवून 26 जानेवारी 1930 हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला होता. त्या दिवशी तिरंगा झेंडा हा ‘राष्ट्रध्वज’ सर्वांनी तो फडकवावा असाही आदेश देण्यात आला होता. त्यावेळी संघाने त्यांच्या सवयीप्रमाणे जाहीरपणे न बोलता सर्व शाखांना एक परिपत्रक पाठविले आणि आदेश दिले कि, “कॉंग्रेसने त्यांचेच उद्दिष्ट स्वीकारले होते. त्यामुळे 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करावयाचा. परंतु या दिवशी तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी संघाचा भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज मानावा व त्याची पूजा-अर्चा अरुण तो फडकवावा.
1925 ते 13 ऑगस्ट 1947 या कालखंडात देशात सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक लढे चालू होते. यातील सामाजिक क्षेत्रातील लढ्याबाबत संघाने कोणतीही भूमिका घेतली नाही. उदा. माणुसकीच्या नात्याने पाणी पिण्याचा अधिकार मिळविण्यासाठी 1927 साली महाड येथील चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला. त्यावेळी संघाने कोणतीच भूमिका घेतली नाही. 1930 ते 1935 या काळात नाशिकचा काळाराम मंदिर आणि पर्वती दर्शन सत्याग्रह झाले. या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहांच्या बाबतीतही संघाने भूमिका घेतली नाही. उलट अशा अनेक सामाजिक लढ्यांना जे विरोध करीत होते त्यांनाच संघाने लपून-छपून मदत केली.
डिसेंबर 1929 च्या लाहोर कॉंग्रेस अधिवेशनात ‘संपूर्ण स्वराज्य’ हे ध्येय ठरवून 26 जानेवारी 1930 हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला होता. त्या दिवशी तिरंगा झेंडा हा ‘राष्ट्रध्वज’ सर्वांनी तो फडकवावा असाही आदेश देण्यात आला होता. त्यावेळी संघाने त्यांच्या सवयीप्रमाणे जाहीरपणे न बोलता सर्व शाखांना एक परिपत्रक पाठविले आणि आदेश दिले कि, “कॉंग्रेसने त्यांचेच उद्दिष्ट स्वीकारले होते. त्यामुळे 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करावयाचा. परंतु या दिवशी तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी संघाचा भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज मानावा व त्याची पूजा-अर्चा अरुण तो फडकवावा.
सुभाषचंद्र बोस भेट
1940 सालि नेताजि सुभाषचंद्र बोस हे संघ संस्थापक व पहिले सरसंघचालक डाॅ. हेडगेवार यांना दोनदा भेटावयास आले होते. नागपुरच्या संघ मुख्य कार्यालयात सुभाषबाबु येऊनहि त्यांचि डाॅ. हेडगेवारांशि भेट होऊ शकलि नाहि. या भेटिच्या संदर्भात कोणतिच कागदपत्रे ऊपलब्ध नाहित. या भेटिच्या वेळि सुभाषबाबुंना सांगण्यात आले होते कि, डाॅ. हेडगेवार झोपलेले आहेत. हि भेट कशासाठि होति आणि ति का टाळण्यात आलि याचा खुलासा संघाने केला पाहिजे. (राष्ट्रिय स्वयंसेवक संघ: अतित और वर्तमान, ले. गंगाधर इंदुरकर, पान क्र. 174)
1942 काॅंग्रेसने महात्मा गांधिच्या नेतृत्वाखालि ईग्रजांच्या विरोधात ‘चले जाव’ चा नारा दिला होता. या चळवळित ईतरांच्या बरोबरिने सामिल झालेच पाहिजे असे अनेक संघ कार्यकर्त्यांना वाटत होते. कारण संघाचि स्थापनाच स्वातंत्र्यासाठि झालि होति. परंतु त्यावेळि सरसंघचालक मा.स. गोळवलकर गुरुजि यांनि त्यांना परवानगि दिलि नाहि. याऊलट संघाने सर्व शाखांना आदेश दिले होते कि, लवकरच सत्ताबदल होणार आहे. त्यामुळे हि सत्ता ताब्यात घेण्याच्या तयारिला लागले पाहिजे.
‘स्वातंत्र्य’ हा संघाचा उद्येश असल्याचे डाॅ. हेडगेवार सांगत होते. मग एकतर संघाने स्वत:हुन स्वातंत्र लढ्याला सुरुवात करायला हवि होति. पण संघाने हे कधिच केले नाहि, किंवा इतर संघटनांनि सुरु केलेल्या लढ्यातहि संघ कधि सहभागि झाला नाहि. याचा अर्थ एकच दिसतो कि, संघ त्याच्या जाहिर हेतुशि प्रामाणिक राहिला नाहि. 1942 च्या स्वातंत्र लढ्यात संघ उतरला नाहि. जेंव्हा संघातिल काहि कार्यकर्ते या विषयी विचारित होते तेंव्हा त्यांना संघाने उत्तरेहि दिलि नाहि. आता तरि संघ याचे उत्तर देईल काय?
1940 सालि नेताजि सुभाषचंद्र बोस हे संघ संस्थापक व पहिले सरसंघचालक डाॅ. हेडगेवार यांना दोनदा भेटावयास आले होते. नागपुरच्या संघ मुख्य कार्यालयात सुभाषबाबु येऊनहि त्यांचि डाॅ. हेडगेवारांशि भेट होऊ शकलि नाहि. या भेटिच्या संदर्भात कोणतिच कागदपत्रे ऊपलब्ध नाहित. या भेटिच्या वेळि सुभाषबाबुंना सांगण्यात आले होते कि, डाॅ. हेडगेवार झोपलेले आहेत. हि भेट कशासाठि होति आणि ति का टाळण्यात आलि याचा खुलासा संघाने केला पाहिजे. (राष्ट्रिय स्वयंसेवक संघ: अतित और वर्तमान, ले. गंगाधर इंदुरकर, पान क्र. 174)
1942 काॅंग्रेसने महात्मा गांधिच्या नेतृत्वाखालि ईग्रजांच्या विरोधात ‘चले जाव’ चा नारा दिला होता. या चळवळित ईतरांच्या बरोबरिने सामिल झालेच पाहिजे असे अनेक संघ कार्यकर्त्यांना वाटत होते. कारण संघाचि स्थापनाच स्वातंत्र्यासाठि झालि होति. परंतु त्यावेळि सरसंघचालक मा.स. गोळवलकर गुरुजि यांनि त्यांना परवानगि दिलि नाहि. याऊलट संघाने सर्व शाखांना आदेश दिले होते कि, लवकरच सत्ताबदल होणार आहे. त्यामुळे हि सत्ता ताब्यात घेण्याच्या तयारिला लागले पाहिजे.
‘स्वातंत्र्य’ हा संघाचा उद्येश असल्याचे डाॅ. हेडगेवार सांगत होते. मग एकतर संघाने स्वत:हुन स्वातंत्र लढ्याला सुरुवात करायला हवि होति. पण संघाने हे कधिच केले नाहि, किंवा इतर संघटनांनि सुरु केलेल्या लढ्यातहि संघ कधि सहभागि झाला नाहि. याचा अर्थ एकच दिसतो कि, संघ त्याच्या जाहिर हेतुशि प्रामाणिक राहिला नाहि. 1942 च्या स्वातंत्र लढ्यात संघ उतरला नाहि. जेंव्हा संघातिल काहि कार्यकर्ते या विषयी विचारित होते तेंव्हा त्यांना संघाने उत्तरेहि दिलि नाहि. आता तरि संघ याचे उत्तर देईल काय?
1939 च्या दरम्यान स्वामि रामानंद तिर्थ यांच्या पुढारिपणाखालि हैदराबाद मुक्ति लढा चालु होता. या लढ्यातहि संघाच्या नेत्यांनि भाग घेतला नाहि.(रा. स्व. संघ: अतीत और वर्तमान, ले. गंगाधर इंदुरकर, पान क्र. 153). परंतु त्याच बरोबर संघ स्वयंसेवकांनी आंदोलनापासून दूर रहावे अशा सूचनाही रा. स्व. संघाने होत्या (छोडो भारत: 1942 : ले. श्रीपाद केळकर, पान क्र. 144,). अशा सूचना संघाने का दिल्या ? हैदराबाद संस्थान निजामांच्या ताब्यात रहावे असे संघाला वाटत होते का ?
गुरुजींचे “नालायक देशबांधव?”
या दरम्यान गोळवलकर गुरुजींनी “आम्ही कोण?” अर्थात आमच्या राष्ट्रीयत्वाची मीमांसा” ( We or our Nationhood Defined) हा एक महत्वपूर्ण ग्रंथ लिहून प्रकाशित केला होता. त्याच्या अर्पणपत्रिकेत “नालायक देशबांधव” असा उल्लेख आला आहे. हे नालायक देशबांधव कोण? इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील तमाम स्वातंत्र्य सैनिकांना उद्देशून हे शब्द संघाच्या गोळवलकर गुरुजींनी वापरले होते.
या दरम्यान गोळवलकर गुरुजींनी “आम्ही कोण?” अर्थात आमच्या राष्ट्रीयत्वाची मीमांसा” ( We or our Nationhood Defined) हा एक महत्वपूर्ण ग्रंथ लिहून प्रकाशित केला होता. त्याच्या अर्पणपत्रिकेत “नालायक देशबांधव” असा उल्लेख आला आहे. हे नालायक देशबांधव कोण? इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील तमाम स्वातंत्र्य सैनिकांना उद्देशून हे शब्द संघाच्या गोळवलकर गुरुजींनी वापरले होते.
प्राचीन संस्कृतीची चर्चा करतांना गोळवलकर गुरुजींनी जगातील अनेक थोर पुरुषांच्या कार्याचा उल्लेख केला होता. आर्य चाणक्यापासून संत रामदास, लोकमान्य टिळक आणि वि.दा.सावरकर हि प्राचीन संस्कृतीची मधुर फळे होत असेही यात लिहिले. मात्र संत कबीर, संत तुकाराम, छत्रपति शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, दयानंद सरस्वती, संत गाडगे बाबा, महात्मा गांधी, डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांची नावे टाकलेली नाहीत. स्वातंत्र्य लढ्यातील गांधी-लोहिया-जयप्रकाश-नाना पाटील-आंबेडकर हि चळवळीची परंपरा संघ नाकारतो असेच दिसते. प्राचीन संस्कृतीची(?) हि सारी कडू फळे आहेत असे संघाला म्हणायचे आहे का?
संघाचा संधिसाधूपणा
1942 ला दुसरे महायुद्ध सुरु झाले त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ठोस भूमिका घेतली होती. तर दुसरी भूमिका महात्मा गांधी आणि कॉंग्रेसने घेतली होती. ‘जर्मनी हे फासीस्ट राष्ट्र आहे, त्याचा विजय झाला तर जगावर जगावर फासीस्तांची राजवट येईल. त्यामुळे लोकशाही व भारताच्या स्वातंत्र्याचा धोका निर्माण होईल. म्हणून भारताने या युद्धात फासिस्त जर्मनीच्या विरोधात ब्रिटिशांना पाठींबा दिला पाहिजे’. तर दुसरीकडे गांधी आणि कॉंग्रेसची भूमिका होती, ‘ या युद्धामुळे ब्रिटीश अडचणीत आले आहेत. याचा फायदा घेऊन भारताचे स्वातंत्र्य पाडून घेतले पाहिजे. स्वतंत्र भारत फासिझमचा विरोध प्रभावीपणे करेल’. परंतु यावेळी संघाने मात्र भारताच्या स्वातंत्र्यासाठी या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न देखील केलेला दिसत नाही. या उलट संघाने त्यांच्या शाखांना येऊ घातलेल्या सत्तांतराचा फायदा उठवण्याचे आदेश दिले होते. संघाची हि भूमिका संधिसाधूपणाची होती. संघाचे प्रेरणास्थान जर्मनी होती आणि वंशवर्चस्ववादी-फासिस्त-हुकुमशहा हिटलर त्यांचे दैवत होते. त्यानुसार त्यांना भारतात राज्य आणावयाचे होते. त्यासाठी त्यांनी जर्मनीला उघड देऊन ब्रिटीशविरोधी भूमिका घ्यायला हवी होती. म्हणजे भारतीय जनता व स्वातंत्र्यलढ्यातील इतर संघटनांना संघाचे विचार नीट समजले असते. संघ अशा बाबतीत नेहमीच संभ्रम निर्माण होईल असाच वागत आलेला आहे.
1942 ला दुसरे महायुद्ध सुरु झाले त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ठोस भूमिका घेतली होती. तर दुसरी भूमिका महात्मा गांधी आणि कॉंग्रेसने घेतली होती. ‘जर्मनी हे फासीस्ट राष्ट्र आहे, त्याचा विजय झाला तर जगावर जगावर फासीस्तांची राजवट येईल. त्यामुळे लोकशाही व भारताच्या स्वातंत्र्याचा धोका निर्माण होईल. म्हणून भारताने या युद्धात फासिस्त जर्मनीच्या विरोधात ब्रिटिशांना पाठींबा दिला पाहिजे’. तर दुसरीकडे गांधी आणि कॉंग्रेसची भूमिका होती, ‘ या युद्धामुळे ब्रिटीश अडचणीत आले आहेत. याचा फायदा घेऊन भारताचे स्वातंत्र्य पाडून घेतले पाहिजे. स्वतंत्र भारत फासिझमचा विरोध प्रभावीपणे करेल’. परंतु यावेळी संघाने मात्र भारताच्या स्वातंत्र्यासाठी या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न देखील केलेला दिसत नाही. या उलट संघाने त्यांच्या शाखांना येऊ घातलेल्या सत्तांतराचा फायदा उठवण्याचे आदेश दिले होते. संघाची हि भूमिका संधिसाधूपणाची होती. संघाचे प्रेरणास्थान जर्मनी होती आणि वंशवर्चस्ववादी-फासिस्त-हुकुमशहा हिटलर त्यांचे दैवत होते. त्यानुसार त्यांना भारतात राज्य आणावयाचे होते. त्यासाठी त्यांनी जर्मनीला उघड देऊन ब्रिटीशविरोधी भूमिका घ्यायला हवी होती. म्हणजे भारतीय जनता व स्वातंत्र्यलढ्यातील इतर संघटनांना संघाचे विचार नीट समजले असते. संघ अशा बाबतीत नेहमीच संभ्रम निर्माण होईल असाच वागत आलेला आहे.
प्रत्यक्षात संघाला ब्रीटीशांशीही लढायचे नव्हते असे दिसते. याच काळात कॉंग्रेस सेवा दल, राष्ट्र सेवा दल, आणि कॉंग्रेस पक्षाबरोबर असलेल्या इतर इतर स्वयंसेवक संघटना बेकायदा घोषित करून ब्रिटीश सरकारने बंद पाडल्या होत्या. परंतु रा.स्व. संघाला मात्र त्यांनी हात लावला नव्हता. (संदर्भ: छोडो भारत: 1942 : ले. श्रीपाद केळकर, पान क्र. 144,) यावरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो कि, या परिस्थितीचा फायदा घेऊन ब्रिटीशांच्या बरोबर गुप्त वाटाघाटी – देवघेव करून सत्ता स्वतःच्या ताब्यात घेण्याचा कट संघाने केला होता का? अशा प्रकारचे आदेश संघाने आपल्या शाखांना दिले होते का ?
संघाची विश्वासघातकी वृत्ती
एवढेच नाही तर दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुढारीपणाखाली ‘प्रती सरकार’ स्थापन झाले होते. स्वातंत्र्य लढ्यातील हि सर्वात क्रांतिकारक चळवळ होती. या क्रांतिकारक चळवळीविरुद्ध हिंदू महासभेने काम केले होते. हेरगिरी करून अनेक क्रांतीकारकांना पकडून दिले होते. दिनांक 29 जुलै 1944 रोजी नाना पाटील यांचे सहकारी क्रांतिकारी नागनाथ अण्णा नायकवडी (वाळवे, जि.सांगली) यांना हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले होते. (मुलाखत : नागनाथ अण्णा नायकवडी)
एवढेच नाही तर दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुढारीपणाखाली ‘प्रती सरकार’ स्थापन झाले होते. स्वातंत्र्य लढ्यातील हि सर्वात क्रांतिकारक चळवळ होती. या क्रांतिकारक चळवळीविरुद्ध हिंदू महासभेने काम केले होते. हेरगिरी करून अनेक क्रांतीकारकांना पकडून दिले होते. दिनांक 29 जुलै 1944 रोजी नाना पाटील यांचे सहकारी क्रांतिकारी नागनाथ अण्णा नायकवडी (वाळवे, जि.सांगली) यांना हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले होते. (मुलाखत : नागनाथ अण्णा नायकवडी)
वास्तविक स्वातंत्र्यासाठि हत्यारि ऊठावाचि भाषा करणाऱ्या संघाने त्यावेळि क्रांतिसिंह नाना पाटिल यांच्या पुढारिपणाखालिल या हत्यारि पण क्रांतिकारक ऊठावात सहभागि व्हायला पाहिजे होते. मात्र प्रत्यक्षात संघाने हिंदु महासभेच्या मार्फत हेरगिरि करून, कार्यकर्त्यांना पकडुन देउन या चळवळिला विरोध केला. हिंदु महासभेचे बाबाराव सावरकर हे संघाचे अधिकृत प्रचारक होते. त्यांनि संघ शाखांचे जाळे महाराष्ट्रात उभारले होते. परंतु या बाबाराव सावरकरांमार्फत संघाने हिंदु महासभेच्या या स्वातंत्र चळवळिच्या विरोधि कारवाया अजिबात रोखल्या नाहित. उलट संघाचि त्याला फुस होति असाच अर्थ निघतो.
वरिल सर्व घटनांचा काय अर्थ लावायचा? संघाला येथे ब्रिटिश राहावेत असे वाटत होते काय? संघ स्वत:हाला प्रखर आणि एकमेव राष्ट्रवादि म्हणवतो. पुर्वि स्वातंत्र्यासाठि सशस्त्र लढा देण्याचि तो भाषा करित होता. परंतु महात्मा गांधिंच्या पुढारिपणाखालि ज्यावेळि ब्रिटिश सरकारला कोंडित पकडुन स्वातंत्र्यलढा झाला होता अशा महत्वाच्या वेळि हा प्रखर राष्ट्रवादि संघ त्यात सहभागि का झाला नाहि? असा प्रश्न संघातुन बाहेर पडलेल्या अनेकांना पडल्याचे दिसते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा गोळवलकर गुरुजिंच्या व्यक्तिमत्वाचे गुढ—आध्यात्मिक वलय उभे करुन उत्तरे टाळण्यात आलि. शेवटपर्यंत संघाने या प्रश्नांचि अधिकृतपणे उत्तरे दिलिच नाहित. याऊलट भारतिय स्वातंत्र लढ्याचा चुकिचा, खोटा आणि विकृत इतिहास संघाने रंगविला.
वरिल सर्व घटनांचा काय अर्थ लावायचा? संघाला येथे ब्रिटिश राहावेत असे वाटत होते काय? संघ स्वत:हाला प्रखर आणि एकमेव राष्ट्रवादि म्हणवतो. पुर्वि स्वातंत्र्यासाठि सशस्त्र लढा देण्याचि तो भाषा करित होता. परंतु महात्मा गांधिंच्या पुढारिपणाखालि ज्यावेळि ब्रिटिश सरकारला कोंडित पकडुन स्वातंत्र्यलढा झाला होता अशा महत्वाच्या वेळि हा प्रखर राष्ट्रवादि संघ त्यात सहभागि का झाला नाहि? असा प्रश्न संघातुन बाहेर पडलेल्या अनेकांना पडल्याचे दिसते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा गोळवलकर गुरुजिंच्या व्यक्तिमत्वाचे गुढ—आध्यात्मिक वलय उभे करुन उत्तरे टाळण्यात आलि. शेवटपर्यंत संघाने या प्रश्नांचि अधिकृतपणे उत्तरे दिलिच नाहित. याऊलट भारतिय स्वातंत्र लढ्याचा चुकिचा, खोटा आणि विकृत इतिहास संघाने रंगविला.
राष्ट्रविरोधि वागणुकिचे आणखि काहि नमुने
दुसऱ्या महायुध्दानंतर स्वातंत्र्याचि चळवळ टोकदार झालि होति. मुबई बंदरातिल नाविकांचा उठाव यासारखि प्रकरणे घडलि होति. त्यामुळे जगभरातुन भारताला स्वातंत्र दिले पाहिजे असा दबावहि वाढत होता. त्यावेळि मुस्लिम लिगने पाकिस्तानचि मागणि केलि होति. काॅंग्रेस एकत्र भारताचे स्वातंत्र्य मागत होति. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनि त्या परिस्थितिवरिल तोडगा म्हणुन “फाडणि शिवाय पर्याय नाहि” अशि भुमिका मांडलि होति. परंतु संघाने मात्र त्यावेळि कोणतिच भुमिका घेतलि नाहि. अखंड भारताचा नारा लावण्यापलिकडे त्यांनि काहिहि केले नाहि. शेवटि ब्रिटिशांनि फाळणिचा प्रस्ताव मांडला. याशिवाय दुसरा मार्ग नसल्याने सर्वानि तो स्विकार केला. अखेर पाकिस्तान व भारत हि दोन राष्ट्रे जन्माला आलि. पाकिस्तानचि घोषणा 14 आॅगस्ट 1947 रोजि झालि आणि भारताचा स्वातंत्र्यदिन 15 आॅगस्ट 1947 ला आला. भारतातिल तमाम जनतेने 15 आॅगस्ट 1947 हा दिन स्वातंत्र्यदिन म्हणुन मान्य केला. त्यादिवशि सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला. परंतु रा.स्व.संघाने हा स्वातंत्रदिन ‘काळा दिवस’ म्हणुन साजरा केला. त्या दिवशि सायंकाळि संघ कार्यालयात दिवे लावायचे नाहित, असा आदेश संघाने सर्व शाखांना दिला. भारताचा स्वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्हणुन पाळण्याचि प्रथा संघाने सुरु केलि.
दुसऱ्या महायुध्दानंतर स्वातंत्र्याचि चळवळ टोकदार झालि होति. मुबई बंदरातिल नाविकांचा उठाव यासारखि प्रकरणे घडलि होति. त्यामुळे जगभरातुन भारताला स्वातंत्र दिले पाहिजे असा दबावहि वाढत होता. त्यावेळि मुस्लिम लिगने पाकिस्तानचि मागणि केलि होति. काॅंग्रेस एकत्र भारताचे स्वातंत्र्य मागत होति. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनि त्या परिस्थितिवरिल तोडगा म्हणुन “फाडणि शिवाय पर्याय नाहि” अशि भुमिका मांडलि होति. परंतु संघाने मात्र त्यावेळि कोणतिच भुमिका घेतलि नाहि. अखंड भारताचा नारा लावण्यापलिकडे त्यांनि काहिहि केले नाहि. शेवटि ब्रिटिशांनि फाळणिचा प्रस्ताव मांडला. याशिवाय दुसरा मार्ग नसल्याने सर्वानि तो स्विकार केला. अखेर पाकिस्तान व भारत हि दोन राष्ट्रे जन्माला आलि. पाकिस्तानचि घोषणा 14 आॅगस्ट 1947 रोजि झालि आणि भारताचा स्वातंत्र्यदिन 15 आॅगस्ट 1947 ला आला. भारतातिल तमाम जनतेने 15 आॅगस्ट 1947 हा दिन स्वातंत्र्यदिन म्हणुन मान्य केला. त्यादिवशि सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला. परंतु रा.स्व.संघाने हा स्वातंत्रदिन ‘काळा दिवस’ म्हणुन साजरा केला. त्या दिवशि सायंकाळि संघ कार्यालयात दिवे लावायचे नाहित, असा आदेश संघाने सर्व शाखांना दिला. भारताचा स्वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्हणुन पाळण्याचि प्रथा संघाने सुरु केलि.
संघाचा काळा स्वातंत्र्यदिवस
15 ऑगस्ट 1947 हा भारतीय स्वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्हणून संघाने पाळला असला तरी त्याच्या सर्व शाखांवर 14 ऑगस्ट 1947 रोजी हा ‘पाकिस्तान स्वातंत्र्यदिन’ साजरा केला. माझ्यासमोर अजूनही हे गूढ आहे कि, पाकिस्तान हा बहुसंख्य मुसलमानांचा देश. त्याचा स्वातंत्र्यदिन संघाने साजरा केला ; आणि ज्या भारतात 70 टक्के हिंदू राहतात त्या भारताचा 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्य दिवस संघाने ‘काळा दिवस’ म्हणून पाळला, याचा अर्थ काय? संघाच्या वाटचालीचा बारकाईने अभ्यास केल्यावर मला याचा अर्थ लागतो. संघाच्या स्थापनेपासून तो मुसलमानविरोधी आहे. त्यामुळे 14 ऑगस्ट 1947 रोजी मुसलमानांची कटकट कायमची निघून गेली व पाकिस्तान निर्माण झाले म्हणून हा दिवस संघाने साजरा केला. तर दुसऱ्या बाजूला 1942 पासून सर्व संघ शाखांना सत्तांतराला तयार राहायचे आदेश देऊनही 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रत्यक्षात सत्ता मात्र दुसऱ्यांच्याच हातात गेली, म्हणून संघाने भारतीय स्वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्हणून पाळला.
15 ऑगस्ट 1947 हा भारतीय स्वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्हणून संघाने पाळला असला तरी त्याच्या सर्व शाखांवर 14 ऑगस्ट 1947 रोजी हा ‘पाकिस्तान स्वातंत्र्यदिन’ साजरा केला. माझ्यासमोर अजूनही हे गूढ आहे कि, पाकिस्तान हा बहुसंख्य मुसलमानांचा देश. त्याचा स्वातंत्र्यदिन संघाने साजरा केला ; आणि ज्या भारतात 70 टक्के हिंदू राहतात त्या भारताचा 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्य दिवस संघाने ‘काळा दिवस’ म्हणून पाळला, याचा अर्थ काय? संघाच्या वाटचालीचा बारकाईने अभ्यास केल्यावर मला याचा अर्थ लागतो. संघाच्या स्थापनेपासून तो मुसलमानविरोधी आहे. त्यामुळे 14 ऑगस्ट 1947 रोजी मुसलमानांची कटकट कायमची निघून गेली व पाकिस्तान निर्माण झाले म्हणून हा दिवस संघाने साजरा केला. तर दुसऱ्या बाजूला 1942 पासून सर्व संघ शाखांना सत्तांतराला तयार राहायचे आदेश देऊनही 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रत्यक्षात सत्ता मात्र दुसऱ्यांच्याच हातात गेली, म्हणून संघाने भारतीय स्वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्हणून पाळला.
पटेलांच्या मते संघ ‘राष्ट्रविरोधी’
हे सारे लक्षात येउन त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघाला ‘राष्ट्रविरोधी’ म्हटले होते. वास्तविक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सरदार पटेल एक महान नेते होते. संघ त्यांना एकमेव पोलादी पुरुष मानतो. तरीही 14 नोव्हेंबर 1948 रोजी भारत सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली होती. त्यात संघ हा “Anti National” (राष्ट्रविरोधी) आहे असे स्पष्टपणे लिहिले होते.
हे सारे लक्षात येउन त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघाला ‘राष्ट्रविरोधी’ म्हटले होते. वास्तविक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सरदार पटेल एक महान नेते होते. संघ त्यांना एकमेव पोलादी पुरुष मानतो. तरीही 14 नोव्हेंबर 1948 रोजी भारत सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली होती. त्यात संघ हा “Anti National” (राष्ट्रविरोधी) आहे असे स्पष्टपणे लिहिले होते.
संघ स्वयंसेवकांकडून महात्मा गांधींची हत्या.
संघ परिवारातील नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा खून केला. त्यानंतर भारत सरकारने संघावर बंदी घातली 26 जानेवारी 1950 रोजी कोणावरही बंदी असू नये या उदार धोरणातून हि बंदी उठविण्यात आली. हि बंदी उठवत असतांना त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर संघाने समझौता केला होता. या करारामधील एक अट अशी होती कि, संघाने आपल्या घटनेतून व कृतीतून भारतीय राज्यघटना आणि तिरंगा राष्ट्रध्वज यांचा आदर व बांधिलकी नि:संशयरित्या दाखवून दिली पाहिजे. (“The R.S.S. leader has undertakes to make the loyalty to the Union Constitution and respect for the National Flag more explicit in the Constitution of the R.S.S.” Govt. Communique dated 11th July 1949 announcing the lifting of ban; Rashtriya Swayamsevak Sangh : by Deshraj Goyal, New Delhi. pg.205वरून उद्दृक्त) संघावर हि अट का घातली याचा मी शोध घेत होतो. कारण संघ स्वतःला प्रखर राष्ट्रवादी म्हणवून घेत होता आणि आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी भूमिका घेत होता. परंतु 26 जानेवारी 1950 या भारताच्या प्रजासत्ताक दिनी संघ कसा वागला हे मी जेंव्हा समजून घेतले तेंव्हा याचे उत्तर मला मिळाले. 26 जानेवारी 1950 या प्रजासत्ताक दिनी संघाने वरील अटीप्रमाणे भारताची राज्यघटना व तिरंगा राष्ट्रध्वज मान्य केला होता का? या दिशेने मी शोध घेतला. त्यावेळी माझ्या लक्षात आले कि, हा दिवस संघाने साजरा केला होता. परंतु तिरंगा राष्ट्रध्वजाबरोबरच संघाने स्वतःचा ध्वजही फडकविला होता. संघाची हि कृती खूप बोलकी होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी यांनी घातलेल्या अटीमागील कारण संघाच्या या कृतीतून स्पष्टपणे दिसले. मग मला प्रश्न पडतो कि, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते संघाला मान्य नव्हते का? यापाठोपाठ दुसरा प्रश्न पुढे येतो कि, भारताची राज्याघटनाच संघाला अमान्य आहे का? दोन ध्वज एकाच वेळी फडकविणे याचा अर्थ असा निघतो कि, संघाला तिरंगा राष्ट्रध्वज मान्य नाही आणि देशाला मिळालेले स्वातंत्र्यही मान्य नाही. तेंव्हा संघाला कोणते राजकीय स्वातंत्र्य अभिप्रेत आहे हे भारतीय उघडपणे सांगावे.
1925 ते 1950 या कालखंडात संघाने महत्वाचे बदल केले. या काळात संघाने दोन स्वतंत्र प्रतिज्ञा घेतल्या होत्या. राष्ट्राला स्वतंत्र करणारी पहिली प्रतिज्ञा होती आणि हिंदू राष्ट्राची निर्मिती हि दुसरी प्रतिज्ञा होती. दुसऱ्याप्रतिज्ञे विषयी योग्य वेळी मी बोलणारच आहे. परंतु पहिल्या प्रतिज्ञे प्रमाणे संघ वागला का? हा आज माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
संघ परिवारातील नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा खून केला. त्यानंतर भारत सरकारने संघावर बंदी घातली 26 जानेवारी 1950 रोजी कोणावरही बंदी असू नये या उदार धोरणातून हि बंदी उठविण्यात आली. हि बंदी उठवत असतांना त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर संघाने समझौता केला होता. या करारामधील एक अट अशी होती कि, संघाने आपल्या घटनेतून व कृतीतून भारतीय राज्यघटना आणि तिरंगा राष्ट्रध्वज यांचा आदर व बांधिलकी नि:संशयरित्या दाखवून दिली पाहिजे. (“The R.S.S. leader has undertakes to make the loyalty to the Union Constitution and respect for the National Flag more explicit in the Constitution of the R.S.S.” Govt. Communique dated 11th July 1949 announcing the lifting of ban; Rashtriya Swayamsevak Sangh : by Deshraj Goyal, New Delhi. pg.205वरून उद्दृक्त) संघावर हि अट का घातली याचा मी शोध घेत होतो. कारण संघ स्वतःला प्रखर राष्ट्रवादी म्हणवून घेत होता आणि आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी भूमिका घेत होता. परंतु 26 जानेवारी 1950 या भारताच्या प्रजासत्ताक दिनी संघ कसा वागला हे मी जेंव्हा समजून घेतले तेंव्हा याचे उत्तर मला मिळाले. 26 जानेवारी 1950 या प्रजासत्ताक दिनी संघाने वरील अटीप्रमाणे भारताची राज्यघटना व तिरंगा राष्ट्रध्वज मान्य केला होता का? या दिशेने मी शोध घेतला. त्यावेळी माझ्या लक्षात आले कि, हा दिवस संघाने साजरा केला होता. परंतु तिरंगा राष्ट्रध्वजाबरोबरच संघाने स्वतःचा ध्वजही फडकविला होता. संघाची हि कृती खूप बोलकी होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी यांनी घातलेल्या अटीमागील कारण संघाच्या या कृतीतून स्पष्टपणे दिसले. मग मला प्रश्न पडतो कि, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते संघाला मान्य नव्हते का? यापाठोपाठ दुसरा प्रश्न पुढे येतो कि, भारताची राज्याघटनाच संघाला अमान्य आहे का? दोन ध्वज एकाच वेळी फडकविणे याचा अर्थ असा निघतो कि, संघाला तिरंगा राष्ट्रध्वज मान्य नाही आणि देशाला मिळालेले स्वातंत्र्यही मान्य नाही. तेंव्हा संघाला कोणते राजकीय स्वातंत्र्य अभिप्रेत आहे हे भारतीय उघडपणे सांगावे.
1925 ते 1950 या कालखंडात संघाने महत्वाचे बदल केले. या काळात संघाने दोन स्वतंत्र प्रतिज्ञा घेतल्या होत्या. राष्ट्राला स्वतंत्र करणारी पहिली प्रतिज्ञा होती आणि हिंदू राष्ट्राची निर्मिती हि दुसरी प्रतिज्ञा होती. दुसऱ्याप्रतिज्ञे विषयी योग्य वेळी मी बोलणारच आहे. परंतु पहिल्या प्रतिज्ञे प्रमाणे संघ वागला का? हा आज माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
संघाचा रिवाज : अनुल्लेखाने मारणे
चळवळीत अनेक संघटना, अनेक प्रश्न उपस्थित करीत असतात. काही संघटना प्रामाणिकपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही संघटना प्रश्नांची उत्तरेच देत नाहीत. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा क्रमांक पहिला लागतो. मी हे खुले पत्र संघाला उद्देशून लिहिले असले तरी त्यांच्या नेहमीच्या खास सवयीप्रमाणे संघ याकडे पाहणार नाही हेही मला ठाऊक आहे. स्वतःला अडचणीत आणणाऱ्या वा स्वतःचा असली चेहरा उघडकीस आणणाऱ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत हा संघाचा रिवाज आहे.
बहुजन महासंघाने शंकराचार्याच्या चार धर्मपीठांपैकी किमान दोन पिठांवर विद्वान बहुजनांची नेमणूक करावी अशी मागणी रा.स्व.संघाकडे केली आहे. या मागणीला आज सात महिने झाले. शेकडो जाहीर सभा, बैठका व प्रचंड मोठ्या मेळाव्यांतून या मागील भूमिका सांगितली. परंतु संघाने मात्र स्थितप्रज्ञासारखे, जाणूनबुजून आपण त्या गावचेच नाही असे दाखवून ह्या मागणीपासून पाल काढलेला आहे.
आज संघ राजकीय बनण्याची भाषा करीत आहे. त्याआधी मागील 68 वर्षातील आणि विशेषतः भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील संघाच्या राष्ट्रविरोधी वागण्याच्या भूमिकेचा खुलासा भारतीय जनतेसमोर संघाला द्यावा लागणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्यदिन का साजरा केला नाही? सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघाला ‘राष्ट्रविरोधी’ का म्हटले होते? या प्रश्नांकडे संघ असेच दुर्लक्ष करणार नाही हि अपेक्षा.
आपल्या प्रतिक्रियेच्या अपेक्षेत
अॅड.प्रकाश आंबेडकर
सदस्य, राज्यसभा
( दैनिक लोकसत्ता, दि. 21 नोव्हेंबर 1993 )

No comments:
Post a Comment