Monday, February 29, 2016

JNU नंतर आता ABVP ने "TISS" Mumbai’s Tata Institute of Social Sciences. वर हल्ल्याची धमकी दिली आहे. पूर्वी लष्कर-ए- तोयबा हिजबुल वगैरे अशा धमक्या आणि टार्गेट फिक्स करत असत. संघ भाजपाचे हे लष्कर त्याचेच अनुकरण करत आहे. याअगोदर आपल्यापैकी कुणी कोणत्याही देशविरोधी घोषणा किंवा राजकीय घडामोडीत सुद्धा या शिक्षणसंस्थेचे नाव ऐकले नसेल आता TISS हा "देशद्रोहीयों का अड्डा"जाहीर होणार तिथेही देशद्रोही पकडले जाणार.जे काम पोलिसांचे आहे,एबीविपी करत आहे.सरकारने पोलीस मिलेट्री वगैरे बंद करून यांच्यावरच ती जबाबदारी सोपवली पाहिजे. विद्यापीठात शिक्षण घ्या ना इतर धंदे कशाला करायचे असे हे आणि यांचे समर्थक म्हणत असतात.काही भाबडे सज्जन लोकही म्हणत असतात. हे काय करतात हे यांना कधीच विचारायचे नसते,कारण हे देशभक्त आहेत. सरकार जे देशात करू पाहत आहे ते फार भयानक आणि अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण आहे आणि यास कॉंग्रेसचाच छुपा पाठिंबा आहे.सगळे झाले कि कॉंग्रेसचा राजकुमार उगी उगी करायला आणि फोटो काढायला पुढे जातो.ना हे सदनात प्रामाणिकपणे विरोध करतात ना बाहेर. बहुजनांनो आपले शत्रू ओळखा हे दोघे मनुवादी आहेत.



JNU नंतर आता ABVP ने "TISS" Mumbai’s Tata Institute of Social Sciences. 
वर हल्ल्याची धमकी दिली आहे.
पूर्वी लष्कर-ए- तोयबा हिजबुल वगैरे अशा धमक्या आणि टार्गेट फिक्स करत असत.
संघ भाजपाचे हे लष्कर त्याचेच अनुकरण करत आहे.
याअगोदर आपल्यापैकी कुणी कोणत्याही देशविरोधी घोषणा किंवा राजकीय घडामोडीत सुद्धा या शिक्षणसंस्थेचे नाव

ऐकले नसेल आता TISS हा "देशद्रोहीयों का अड्डा"जाहीर होणार तिथेही देशद्रोही पकडले जाणार.जे काम पोलिसांचे आहे,एबीविपी करत आहे.सरकारने पोलीस मिलेट्री वगैरे बंद करून यांच्यावरच ती जबाबदारी सोपवली पाहिजे.
विद्यापीठात शिक्षण घ्या ना इतर धंदे कशाला करायचे असे हे आणि यांचे समर्थक म्हणत असतात.काही भाबडे सज्जन लोकही म्हणत असतात.
हे काय करतात हे यांना कधीच विचारायचे नसते,कारण हे देशभक्त आहेत.
सरकार जे देशात करू पाहत आहे ते फार भयानक आणि अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण आहे आणि यास कॉंग्रेसचाच छुपा पाठिंबा आहे.सगळे झाले कि कॉंग्रेसचा राजकुमार उगी उगी करायला आणि फोटो काढायला पुढे जातो.ना हे सदनात प्रामाणिकपणे विरोध करतात ना बाहेर.
बहुजनांनो आपले शत्रू ओळखा हे दोघे मनुवादी आहेत.

Be Alert & Safe !!

Governor declared to act against Jadavpur University under Sedition Act as I have already written,Manusmriti is not enough.The Monarch has created the mess.During his Kolkata visit he ordered the Governor to act #SHUT Down Jadavpur University.Thus the governor acts!
#Shut Down JNU is followed by #Shut Down Jadavpur University!
It would be #Shutter Down all Universities/IIT/IIM next!
We would have brnded Ayurvedic Havard University Chain in knowldege economy!
Many more Rohit Vemula`s would have to be killed!
Many more Kanhaia,Anirban,Khalid,Rama,Ashtosh have to be sacrificed!
It is Manusmriti Rule all the way.
Democracy reduced to impulsive emotional pangs of performance to kill dissent to ensure exclusion and ethnic cleansing!
Thus,I already wrote:
वैशाली की नगरवधू और सोप ओपेरा में तब्दील लोकतंत्र का बेनकाब चेहरा
http://letmespeakhuman.blogspot.in/2016/02/blog-post_509.html
यह देश है वीर जवानों का। 2007 में असम में घटी थी यह घटना। दूरदर्शन पर इसे लेकर हंगामा हुआ था। इस औरत का नाम है लक्ष्मी ओरंग।


No comments:

Post a Comment