Tuesday, June 28, 2016

बहुजनसमाज मध्ये मूसलपर्व चालू आहे।ऐतिहासिक वास्तू ज्या पद्धतीने उध्वस्थ केल्या व अंधाऱ्या रात्रीची वेळ साधून डाव मारला ..

आंबेडकर भवन प्रकरणावरून ज्या प्रकारचे शिव्याशाप मला वैय्य्कतीक लक्ष्य करून सोशल मीडियातून देण्यात येत आहेत ते सुसंस्कृत म्हणविणाऱ्या नेत्यांना व त्यांच्या अनुयायांना न शोभणारे आहेत. ट्रस्टने दिलेली जाहिरात अन्य वृत्तपत्राप्रमाणे दैनिक जनतेचा महानायक मधून मी छापली. परंतु तोंडदेखलेपणात माहीर असलेल्या अन्य संपादकांना वगळून केवळ मला लक्ष्य करून माझी प्रेस व कार्यालय उद्ध्वस्त करण्याच्या व माझे हातपाय तोडण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. काय यासंदर्भात दुसरी बाजू मांडण्याचा किंवा विरोधी मत व्यक्त करण्याचा अधिकार लोकशाही व्यवस्थेत नाही काय ? बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यशैलीचा, विचारांच्या विरोधात मत व्यक्त करणे म्हणजे ईशनिंदा (Blosphemy )ठरते काय ? बाळासाहेब आंबेडकर म्हणजे परम पवित्र ईश्वर आहेत काय की ज्यांच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकेशी मतभेद ठेवले तर तुम्ही आमचा खून पाडणार ? जर पाडणार असाल तरीही जीव जाईपर्यंत मी माझा मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार बजावत राहील हे नक्की. समाजाने याचा विचार केला पाहिजे की आपल्या सभ्य म्हणविणाऱ्या नेत्यांनी कसला रानटी अनुयायांचा कळप निर्माण केला आहे. हा कळप त्यांची इज्जत वाढविणारा नक्कीच नाही.
LikeShow more reactions
Comment
75 Comments
Comments
Pravin Jadhao कोणी धमकी दिली त्यांची तक्रार करा पोलीस स्टेशन ला उगाच राखी सावंत सारखा तमाशा नका करू
Dhammadip Meshram Ha tya Maoist lokancha padlela prabhav asava ka ??
Pravin Pattebahadur सर तुमची भूमिका अगदी बरोबर आहे .आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतो तुम्ही त्याची कसलीच चिंता करु नका
Upendra Dhonde सर, वैचारिक भूमिकेवर ठाम राहणारी आपल्यासारखी व्यक्तीमत्वं नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहेत.
Uttam Jagirdar Matter must not go to the court. Let people decide the issue.
Sharad Bagwe Hum apke sath hai
Ashalata Kamble पत्रकाराला ज्या-ज्या क्षणी ज्या-ज्या घटना जशा वाटतात किंवा जशा समजतात तशी तो त्याचे विश्लेषण करीत असतो.एकच व्यक्ती त्याला सदासर्वकाळ बरोबर वाटावी ही पत्रकारिता नाहीच मुळी. कदाचित पत्रकारही कधी चुकत असेल.पण त्याला धमकवणे हे कसे समर्थनीय आहे?हे सारं भयंकर चाललेलं आहे.
Babruwahan Potbhare ऐतिहासिक वास्तू ज्या पद्धतीने उध्वस्थ केल्या व अंधाऱ्या रात्रीची वेळ साधून डाव मारला ते वाईट आहे
बाबासाहेबांच्या मालमत्ता त्यांच्याच रक्ताच्या वारसांना का मिळू नयेत
आपल्या प्रॉपर्टीज समाजाच्या मालकीच्या नाहीत

धमक्या देणारांचे आम्ही समर्थन करत नाहीत 
मत मांडण्याची व टीका करण्याची सर्वाना मुभा आहे
Anil Gajbhiye खरे आंबेडकरवादी आपल्या भूमिकेशी सदैव प्रामाणिक असतात. आपण डळमळू नका ।आपले कुणी वाकडे करू शकत नाही।
Ashalata Kamble आंबेडकरी चळवळीत क्रियाशील असणारेच सर्व एकमेकांत लढुदेत आणि यादवी माजूदे असं कारस्थान चाललंय हे!
Atish Kasbe सर, 
तुमच्या लिखानाला तुम्हीच संकुचित करत आहात. कमेन्टणार नव्हतो पण राहवल नाही म्हणून लिहल...
DrSubhash Nagrale कोण बरोबर कोण चूक काहीच कळत नाही. आपण कुणाची बाजू घ्यावी हे ही कळत नाही. पार भूगा झाला डोक्याचा.
Shankar Sagore What is fact that Will be decided by the Hon court....
Ajay Avhad सर,तुम्ही तुमची मतं रोखठोक मांडत राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
Sanjay Pawar जसे तुम्हाला कुणावरही टीका करण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला सुद्धा आहे. आणि हो जसे तुम्ही भारतीय आहात तसेच आम्ही सुद्धा भारतीयच आहोत बर का !
Pravin Jadhao कांशीराम भक्त असलेले बामसेफ,बसपा ,स्वारीप असा प्रवास असलेले आणि सध्या दै.जनतेचा महानायक पेपर चे संपादक सुनील खोब्रागडे हे गेल्या २ वर्षापासून बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्यक्तिगत द्वेष आणि महानायक या काही निवडक ठिकाणी चालणा-या वृत्तपत्रातून बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल समाजात गैरसमज आलेले आहेत आणि सोशल मिडीयावर बाळासाहेब आंबेडकर ,भारिप यांच्याबद्दल अत्यंत द्वेषापोटी हीन दर्जाची भाषा मा.बाळासाहेब आंबेडकर आणि चळवळीतल्या कार्यकर्त्याबद्दल वापरत आहेत. आंबेडकर भवन पाडण्यापूर्वी दै.महानायक या वृत्तपत्राकडून आंबेडकर भवन संदर्भात खाजगी बिल्डर कडून पैशासाठी जाहिरात देण्यात आली होती ,आंबेडकर भवन पाडण्यामागे यांचाही सहभाग असू शकतो याचा शोध घेण्यात येत आहे. खालच्या दर्जाच्या द्वेष , सतत प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणे भारिप च्या कार्यकर्त्यांना "अंधभक्त","बाळूची मेंढर" इ विशेषणे लावून हिणवणे इत्यादी प्रकार हे करत आहेत. एखाद्या वृत्तपत्राचा संपादक द्वेषापोटी इतक्या हीन पातळीवर कसा जाऊ शकतो ? हि संपादकाची नवीन परिभाषा आहे का? ज्या महामानवाने आपला उद्धार केला त्यांच्याच कुटुंबाबद्दल अशी भाषा असेल तर सामान्य लोकांच काय ? हा प्रश्न उपस्थित राहतो . निवडणुकीच्या काळात "अर्थ"कारण बाळगून कॉंग्रेस ,भाजप यासारख्या पक्षाची जाहिरात आपल्या पेपर मध्ये देणे आणि आंबेडकरी चळवळ पुढे नेऊ पाहणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर आणि चळवळीमधील कार्यकर्त्यांना लक्ष करणे हा "आंबेडकरवादी" पणा सुनील खोब्रागडे आपल्या वृत्तपत्रातून आणि सोशल मिडिया माध्यमातून चालवत आहेत. आंबेडकर भवन पडणाऱ्या लोकांची बाजू उचलून संपादक मा.सुनील खोब्रागडे केवळ आंबेडकर कुटुंबाला लक्ष करत आहेत. दै.सम्राट मधून संपादक बबन कांबळे यांनी मांडलेली भूमिका रोखठोक आणि समाजाच्या भावनेशी जुलेलेली आहे परंतु महानायक व सुनील खोब्रागडे यांची भूमिका प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक आणि गैरसमज पसरविणारी आहे आणि प्रसिद्धीचा कांगावा आणण्यासाठी मला जीवे मारण्याच्या धमकी येत आहेत वैगेरे वैगेरे विधाने करून सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. खरच त्यांना अशा धमक्या येत असतील तर त्यांनी पोलीस तक्रार करावी खोटा कांगावा आणून लोकांची सहानभूती मिळवू नये.सर्व जनतेस आवाहन करण्यात येते कि सदर जनतेचा महानायक ह्या वृत्तपत्रावर बहिष्कार टाकून तो बंद करावा. यापुढे अशी बदनामी सहन केली जाणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.
- प्रविण जाधव
Kishorda Pavitra Bhagwan Jagtap आपल्या मतांचा आदर आहे
Vishal Gaikwad माफ करा सर मला आपले सध्या स्थितितिल सर्व लिखाण एकतर्फी व पूर्वग्रहदूषित वाटत आहे. 
आपला एक सामान्य वाचक
Prashant Bhalesain Mala tumchya baddal adar ahe ani rahil. Tumchi bhumika ya babatit chukichi ahe pan tyasathi koni asha dhamakya det asatil tar tyani ekach lakshat thevave shevati tumhi parkyala navhe tyanchyach bhavala dhamakya det ahet. Shevati rakt ekach. Jar evedhich swatahachya ayushyachi rakh karayachi asel tar ti vidhayak kamasathi karavi.
Vinchurkar PS आंबेडकर भवन मोडकळीस आले होते हे आत्ता समजलं .प्रसार माध्यम पण काय हुशार आहे आंबेडकर भवन जमिनदोस्त केल्यानंतर बातमी दाखवतात.पण मोडकळीच्या अवस्थेत असताना एक शब्द सुद्धा नाही आणि त्याची कधी बातमीही नाही .
LikeReply323 hrs
Santosh Palkar आंबेडकर भवन उध्वस्त केल्या प्रकरणावरुन आंबेडकरी चळवळीली वैचारिक हाणामारी बघितली की 
आंबेडकर चळवळ नेस्तनाबूद करु पाहणा-या मनुवादी लोकांसाठी चळवळ जणु "बिन पैसाचा तमाशा झालाय" असेच म्हणावे लागेल. मनुवादी गिधाडे चळवळीचे लचके तोडायला टपुन बसलेत हेसुध्दा आपण विसरुन गेलोय अशीच खंत व्यक्त कराविशी वाटते. आंबेडकरी चळवळीची अवस्था समुद्रात भरकटलेल्या बोटीसारखी होवु नये. किनारा भेटला तक ठीक नाहीतर गटांगळ्या खात बुडुन जाणे आहेच.
LikeReply23 hrs
Vinchurkar PS सुनिलजी खोब्रागडे सर एक जागृत पत्रकार म्हणून आपण "आंबेडकर भवन मोडकळीस आलय" अशी एखादी बातमी जनतेचा महानायक मध्ये छापलीत का ?आंबेडकर भवन जमिनदोस्त करण्याच्या अगोदरची.
LikeReply623 hrs
Vinchurkar PS सुनिलजी खोब्रागडे सर एक जागृत पत्रकार म्हणून आपण "आंबेडकर भवन मोडकळीस आलय" अशी एखादी बातमी जनतेचा महानायक मध्ये छापलीत का ?आंबेडकर भवन जमिनदोस्त करण्याच्या अगोदरची.
LikeReply323 hrs
Harshal Kharat आयचा गेल म्हशीच्या फोद्यात सगळ.... आपल्याला असल्या गोष्टीत परत टॅग करु नका. चळवळीच्या नावावर वळवळ नको राव.... प्रकाश, रामदास, मायावती सगळ्यांचेच समर्थक शिकलेले अडाणचोट आहेत(त्यातल्या त्यात मायावती काशीरामचे कॅडर) हे आपआपसात निजवत आलेले आहेत आणि निजवत रहानार त्यामुळे चळवळीची आईबहिण झालेली आहे. बंधूनो आपल्याला चळवळ नको नी वळवळ, असल्या छाट्टेउपटीन सेचुरेशन आल आहे. लाईक नको पण टॅग आवरा हिच विनंती.
LikeReply223 hrs
Mahendra Muneshwar खोब्रागडे साहेब यांची शोध पत्रकारीुता आहे...ते कुणावर चुकिचे आरोप करीत नाही.
जय भीम.
LikeReply223 hrs
Mahendra Muneshwar आंबेडकरी चळवळीतील विचारवंत ,समीक्षक,
संपादक,पत्रकार आयुष्यमान.सुनिल खोब्रागडे हे बाबासाहेबांच्या विचाराचे अनुसरण करणारे आहेत.


पत्रकाराला ज्या-ज्या क्षणी ज्या-ज्या घटना जशा वाटतात किंवा जशा समजतात तशी तो त्याचे विश्लेषण करीत असतो.
LikeReply323 hrs
Bhagwan Pagare आंबेडकर भवन बाबत सत्या माहिती पहा महाराष्ट्र1 सकाळी ८ वाजता आजचा सवाल मध्ये..
LikeReply23 hrs
Pradeep Shinde Ha kasla jantecha mahanayak, ha tar bhadkhauncha mahanayak.
LikeReply23 hrs
Mahendra Muneshwar पाहनार साहेब.
LikeReply23 hrs
Mahendra Muneshwar माहीती पाहुन पुन्हा बोलील.
जय भीम
LikeReply123 hrs
Pradeep Shinde matbhed asu shaktat, pan tumhi balasahebanbaddal kalushit budhine khota prachar karit aahat, kay bighdwale tyani tumche.
LikeReply223 hrs
Deorao Kamble आंबेडकर भवन जमीनदोस्त केले, बरं कारण काय तर तीथे एक भलीमोठ्ठा टावर बांधायचाय जोकी आंबेडकरी चळवळी ला कामी येईल. 
टावर १७ माळ्याचा असेल, प्रोजेक्ट कॉस्ट ६० कोटी, त्यामध्ये ५०% रक्कम सरकार देनार आणि ६.५कोटी काही अधिकारी व ट्रष्टी देणार, टोटल झाले ३६.५ कोट
ी. आता उर्वरित रक्कम आणायची कोठुन तर एक बिल्डर शोधायचा. मगतो ४०/६०% या तत्वावर डेव्हलपमेंट करून देईल. तो बाबांच्या जागेवर त्याला मिळालेल्या माळ्यावर (जवळपास ७माळे) हॉटेल काढेल किंवा व्यावसायिकांना भाडेतत्वावर देईन किंवा कुणीतरी टॉम डीक हँरी ला विकुन टाकेल. ज्या अधिकाऱ्यांनी आपले पैसे दिले त्याचा उदोउदो होईल व त्यांचे पैसे अव्वाच्यासव्वा दरात बिल्डर कडून दुसऱ्या मार्गाने परत मिळेल. 
म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तमाम लोकांनी मिळून मोठय़ा मेहनतीने जागा घेतली भवन बांधले ईतिहास रचला ती जमीन आता हळूहळू दुसऱ्यांचा घशात जाणार, त्याला मदत करणारे आपलेच. तुम्हीच विचार करा लोकहो.... 
आम्हाला १७ नको ७ माळे चालेल पण तिथे कोणी बाहेरचा नको नाहीतर तो एक दिवस सगळं बळकाउन टाकेल. 
सुनील सरांनसाठी-
तुमचे प्रकाश आंबेडकर सोबत काय मतभेद आहे ते तुम्हीच जाणोत. जर तुम्हाला कुणी धमकी दिली आहे तर त्याची रीतसर तक्रार दाखल करा,. ईथे सिंपथी गेन करु नका. 
काही प्रश्न.-
१)जर अगोदर नोटीस दिली होती तर राञी ३ वाजता बुलडोजर का चालवले? , सगळ्या समक्ष झाले असते तर लोकांना शक आला नसता. 
२) एवढे बाऊंसर आणायची गरज काय होती? म्हणजे जर आंबेडकरी जनता मधात आली असती तर ह्यांनी मारायला कमी केली नसती.
३) आंबेडकर भवन बांधायचे नवीन पण तिथेच का? दुसरी जागा पण आम्हाला चालेल. 
४) तुम्हाला पण राज्यसभा किंवा विधानसभा उमेदवारी हवी आहे का? 
सगळे आंबेडकरवादी नेते दुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत, एक बाळासाहेबच जरा सामंजस आणि स्वाभिमानी वाटतात.
LikeReply1222 hrs
Deorao Kamble Please reply
LikeReply20 mins
Palash Biswas
Write a reply...
Siddharth Bhalerao ते जनतेचे ऐक्य का करत नाहीत 

....
...See More
LikeReply18 hrs
Dilip Mohod अरे शेरमेची बाब आहे बाबासाहेबाची प्रेस रात्रि तोडली ती तुम्हाला चांगल वाटते काय? प्रेस तोड़नारी व त्यांचे समर्थन करणार्यांचा जाहिर जाहिर निषेध् निषेध् निषेध्
LikeReply516 hrs
Rajdeep Tayde खोब्रागडे स्वतःच कर्तृत्व शून्य असताना इतरांना द्वेष नजरेतून पाहणे चुकीचं आहे
पेपर छापता म्हणून तुम्ही पत्रकार होत नाही 
पत्रकारिता कशाशी खातात हे माहित आहे का तुम्हाला 
...See More
LikeReply815 hrsEdited
Yuvraj Mohite असहमती असू शकते, मात्र धमक्यांचा निषेध....
LikeReply714 hrs
Pravin Jadhao यांना कोणीच धमक्या देत नाही
LikeReply114 hrs
Yuvraj Mohite त्यांनी तसा दावा केलाय ना?
LikeReply14 hrs
Palash Biswas
Write a reply...
AV Mohite साहेब पेराल तेच उगवेल. तुम्ही ज्या भाषेत बोलणार त्याच भाषेतील उत्तराची अपेक्षा ठेवावी.
LikeReply114 hrs
Pramod Bhumbe केवळ व्यक्ती द्वेषातुन चाललय हे सगळं . बाळासाहेब हेच मुळात यांना अडचणी चे आहेत. कारण त्याना बदनाम केल्याशीवाय इतरांचे फावनार कसे? म्हणून शिस्तब्ध माणसाला हे हेकेखोर म्हणतात.
LikeReply214 hrs
Vikas Shinde आत्ता एक काम राहिले आहे कि आपल्या आपल्या मध्ये खून पाडायचे
LikeReply14 hrs
Ravindra J. Manohare हे सर्वच अत्यंत क्लेशदायक आहे. 
LikeReply13 hrs
Sushilaputra Ashok Dnyaneshwar Gaikwad हे सर्व निंदास्पदच आहे..
LikeReply113 hrs
Sanjeevkumar Jirage आंबेडकर भवन होवूच नये , त्याचबरोबर बाबासाहेबांचा ज्वलंत इतिहास नवीन पिढीला प्रेरणा ठरू नये म्हणून त्याचे नमोनिशाण मिटवायचे हा एकच हेतू आर एस एस आणि भा ज पा ने आपल्याच(?) काही महान(?) नेत्यांना(?) हाताशी धरून पार पाडला आहे अशी शंका का निर्माण होवू नये..................यांच्या कार्यशैलीचा, विचारांच्या विरोधात मत व्यक्त करणे म्हणजे ईशनिंदा (Blosphemy )ठरते काय ? हे लोक म्हणजे परम पवित्र ईश्वर आहेत काय? (बाबासाहेबांचे खरेअनुयाई ईश्वर मानीत नाहीत असे आम्ही मानतो).............अशी भावना या महान नेत्यांबद्दलही लोकांच्या मनात असेलच की............हे करतात ते महानआणि चांगलेच कसे???????????
LikeReply113 hrs
Sanjeevkumar Jirage या निमित्ताने आर एस एस आणि भा ज पा ने महाराष्ट्रातील तथाकथित महान आर पीआय (अनंत गट) च्या कोफिन मध्ये शेवटचा खिळा मारला आहे.........पेशवाई उंबरठ्यावर आहे.........तयार रहा............
LikeReply213 hrs
Shalikram Maulikar मा.बाळासाहेब आम्बेडकर हे काही परमेश्वर नाहीत.या मा.सुनीलजींच्या मताशी मी सहमत आहे. मात्र आम्हाला परम ईश्वर असनार्या बाबासाहेबांची ती नातवंड आहेत.तो बाबासाहेबांचा परिवार आहे.बाबासाहेबांनी आमच्यासाठी सर्व सुखाचा त्याग केला.कुनाच्या घरी आपण एक ग्लास पाणि प्यालो तरी त्याला आपण जागतो.त्या कुटूंबाविषई प्रेम जिव्हाळा असतो.आणि बाबासहेबांनी........तर मग बाबासाहेबांच्या कुटूंबाविषई एवढी घृना असन्याचं कारण काय.तुम्हाला तर त्यानी फसवलं नाही.काही माणुसकी.अहो बौद्ध महासभे संदर्भात देखील असाच तूमचा वाद.त्यंच्या शिक्षणसंस्थाबाबत असाच वाद.बाबासाहेबांच्या वास्तू,स्मारके याचा देखील तोच वांदा.आता बाबासाहेबांच्या कूटूंबाला हद्दपारचं करायचं ठरवलं का.काय घोडं मारलं हो त्यांनी तूमचं.समजायला काही मार्गच नाही.सरतेशेवटी एकच निश्कर्ष निघतो.बाबासाहेबांच्या कुटूंबियांना सार्वजनिक जिवनात प्रवेशच करू द्यायचं नाही.कारण एकदा का ती समाजासमोर आली तर बाबासाहेबावर अपार माया करनारी सर्वसामान्य मंडळी बाबासेबांच्या कूटूबावर आशीच माया करतील .त्यांना डोक्यावर घेतील.आणि तेव्हा बाबासाहेबांच्या नावावर राजकिय व सामाजीक क्षेत्रात गोरखधंदा करनार्यांचे गोरखधंदे सामोर चालनार नाहीत.तेव्हा हे धंदे चालविन्याकरीता बाबासाहेबांच्या कुटूंबाची जवढी बदनामी करायची तेवढी करायची.त्यांचं जेवढ सामाजीक आर्थीक राजकिय व संघटनात्मक खच्चीकरण करता येईल तेवढं करायचं व आपले पानगे भाजायचे हा पद्धतशिर प्रयोग कहींनी चालवल्याचे स्पष्ट जानवते.दुसरे काही नाही.आता तर काही जन प्रती बाबासाहेबच समजायला लागले.कुणाचं तरी यपूर्वी स्टेटमेंन्ट वाचलं म्हणे आम्हीच खरे बाबासाहेबांचे वारस.धन्य हो....माफ करा कूनाला नकळत लागलं असेल तर.
LikeReply1213 hrs
Manoj Mahadik बंधुनो सुनील खोब्रागड़े हे मुद्दामहुन विपर्यास्त लिखाण करुन् limelite मध्ये प्रकाशझोतात राहन्याचा प्रयत्न करीत आहेत.
म्हणून त्यांच्या पोस्टवर किंवा त्यांच्या लिखाणावर मत किंवा अभिप्राय व्यक्त करुन् त्यांना मोठे करू नका
LikeReply112 hrs
Kamalavira Pradnyaratna या सगळ्या प्रकरणात डॉ.बाबासाहेब आणि आंबेडकर घराणे हे वेगळे ठेवणे समाजाच्या हिताचे राहील. बाकी प्रश्न न्यायालय किंवा सामाजिक-राजकीय पातळीवर सोडवण्याचे किंवा वाढवण्याचे काम ज्यांना करायचे आहे त्यांना ते करू द्यावे. समाजाच्या मनातले बाबासाहेव हे निश्चितच...See More
LikeReply112 hrs
Vishwas S. Sadaphule 17काय 27आणी 60काय मूततो आम्ही भाडखावु लोकांच्या या गोष्टी वर -
LikeReply111 hrs
Siddharth Hiwale बाबासाहेबांच्या नांवावर मान,सन्मान,नेतेगीरी,सत्ता,संपत्तीच्या अभिलाषेपोटी आंबेडकरी चळवळीच्या प्रैरणेचा एतीहासीक ठेवा नष्ट करणारै बांडगुळं, तसं आवरणं अवघड होऊन बसलंय.अशी बहुतैक बांडगुळं प्रस्थापिंताची गुलाम आहेत...
LikeReply19 hrs
Sanjay Dhole रत्नाकर गायकवाड या माणसाने गायकवाड या नावाला कलंक लावला ......
LikeReply29 hrs
Shahaji Patodekar प्रकाश अंबेडकर याच्यावर आणि त्यांच्या पक्षावर टीका करणं वेगळं. 
पण अंबेडकर भवन पडण्याचा कट त्यात सामील होणं, एक पत्रकार म्हणून गप्प बसणं हे समर्थनीय नाही.
LikeReply49 hrs
Sunil Khobragade आजचा अग्रलेख वाचा FB वर। आहे
LikeReply19 hrs
Palash Biswas
Write a reply...
Premdas Meshram दोन गटातील वादाचा परिणाम आहे असे म्हणून या निन्दनीय क्रुत्याचे समर्थन करणारे आम्बेडकरी रक्ताचे 
नाहीत. ती वास्तू म्हणजे केवळ ढाचा नाही ,ते चळवळीच केन्द्र होत, बाबासाहेबांनी आमच्यासाठी महत प्रयासान उभारलेल ते प्रेरणास्रोत होत. त्याच जतन करायच सोडून ते उध्वस्त करणाराच समर्थन करणारे गध्धार आहेत. 
अशा गध्धाराचा निषेध .
LikeReply39 hrs
Milind Fulzele बाळासाहेब उर्फ प्रकाशरावांच्या व्यक्तिमत्वाला न शोभणारा त्यांचा सध्याचा बालिश उपद्रव्याप आहे.आमची आंबेडकर घराण्यावर नितांत श्रद्धा आहे.त्याचा अर्थ असा नाही की त्या घराण्यातील कुण्या ही व्यक्तीला डागाळण्याचा अधिकार आहे.प्रकाशरावांनी आपल्या अविवेकी कृत्य...See More
LikeReply8 hrs
Bharat Khade saheb tumhi tumcha garache keva trast karnar nantar aapan prakash ambedkar badal bolut
LikeReply18 hrs
Bharat Khade aaj kal aapan ghara baheri lokana trust madya geto ka
LikeReply8 hrs
Shalikram Maulikar प्रज्ञारत्नजी ईतरांना गूरूमंत्र द्याना.फक्त बाबासाहेबांच्याच कुटुंबाविषईच ज्ञान पाजळायचं का? आजच्या घडीला बाबासाहेबांचे कुटूंबिय सार्वजनिक जिवनात येने गरजेचे आहे.तेच आंबेडकरी समाजास एकत्र करू शकतात.ईतरांनी फक्त प्रयोग म्हणुन पाहात राहावे.एकदा संधी द्याना.निव्वळ युक्तीवाद करत बसतात.
LikeReply16 hrs
Rahul Wankhede आंबेड्कर घराण्याच्या उपकाराची जाणीव ठेवा
LikeReply45 hrs
Sunil Khobragade कसले उपकार रे बाबा? प्रकाश आंबेडकर माझ्या घरात रेशन भरतो काय? बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त मी कोणाचे उपकार मानत नाही
LikeReply1 hr
Rahul Wankhede त्यांचा आजोबा मुळे येते रेशन
LikeReply1 hr
Palash Biswas
Write a reply...
Gautam Gawai या देशात बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले मत मांडन्याचा अधिकार दिलेला आहे
LikeReply3 hrs
Jeetendra Suryawanshi आपल्या भुमिकेचे समर्थन करणे देखील योग्य नाही
LikeReply2 hrs
Shalikram Maulikar अधिकार मिळाला म्हणून विवेकहिन मते मांडू नये.स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे.हे पण ध्यानात ठेवलं पाहीजे.घरात आणि समाजात वागतांना प्रत्तेक ठिकानी कायदा घुसविला तर कसे होईल माझ्या बंधू.
LikeReply12 hrs
Sunil Khobragade कोणी माझ्या भूमिकेचे समर्थन करावे, माझे म्हणणेच १०० टक्के खरे आहे हा माझा आग्रह नाही. पुढेही असणार नाही. परंतू तुम्ही मतच मांडू नका, मांडायचे असेल तर आम्हाला रुचेल असेच मांडावे हा दबाव आणणे ही तर मुस्कटदाबी झाली. असल्या गुंडगीरीला मी जुमानत नाही
LikeReply12 hrs
Sunil Khobragade मौलिकर विवेकाची व्याख्या भारिपवाल्यांनी त्यांना वाटेल तशी ठरवायची काय ?
LikeReply2 hrs
Sunil Khobragade कायदा मानायचा नाही म्हणजे गुंडगीरी खपवून घ्यायची. मौलिकर मी गुंडांच्या धमक्यांना भीक घालत नाही
LikeReply1 hr
Jaydeep Khobaragade हो हो सुनील सर बिल्कुल जुमाणु नका.. पण रत्नाकर बद्दल तुम्ही एक ब्र शब्द काढू नये...
हे म्हणजे नवलच ह...
LikeReply21 hr
Sunil Khobragade Jaydeep Khobragade माझा आजचा अग्रलेख वाचा. FB वर आहे
LikeReply1 hr
Jaydeep Khobaragade सम्राट चा अग्रलेख वाचा..
कालचा, आजचा,उद्याचा
LikeReply1 hr
Palash Biswas
Write a reply...
Jaydeep Khobaragade नाही विवेकवादी तर फ़क्त सुनील खोब्रागडे आहेत.. कारण अर्ध्या रात्रि केलेल्या तोडफोडिला मूक समर्थन जे दिलय त्यांनी
LikeReply1 hr
Sunil Khobragade खोटारडेपणात भारिपवाल्यांचा हात कोणीही धरणार नाही. कारण त्यांचा नेताच खोटारडा आहे
LikeReply1 hr
Jaydeep Khobaragade हा. हा.हा हे नव नविन जावई शोध कसे लावता हो तुम्ही... जरा मलाही सांगा की कुठे मिळत शिक्षण तर... बर तुमच्या खऱ्या नेत्याने काय तीर मारले ते तरी सांगा....

मी ऐकले आहे स्वारिप आता सरळ राष्ट्रपती ची निवडणूक लढणार आहे म्हणे?? खर आहे का
LikeReply11 hr
Palash Biswas
Write a reply...
Bhagwat More जपुन बोला
LikeReply1 hr
Sunil Khobragade या असल्या धमक्या तुमच्या घरच्यांना द्या. सुनील खोबरागडेला नाही. तुमच्या बापाला मी घाबरत नाही
LikeReply1 hr
Shalikram Maulikar नाही.कुणी आपणास धमक्या देत असतील तर ते निश्चितच समर्थनिय नाही.पण आपल्या अस्मितेवरच जर कुणी घाला घालत असेल तर एक सामजिक बांधीलकी म्हणून त्याविरूद्ध दंड थोपटले पाहिजे.आणि पटत नसेल तर गप्प बसलं पाहीजे. हे सर्वांच्या हितावह ठरेल.तीथे स्वताहा हरिश्चंद्राच्या अविर्भावात वागू नये.कारण पुन्हा एकदा सांगतोय तिथे आपला बापच मारला जातोय.आणि हा खरा विवेक आहे.
LikeReply11 hr
Jaydeep Khobaragade Shalikram Maulikar सर कदाचित त्यांचा बाप जर दूसरा असेल तर त्यांना फरक पडण्याचे कारन नाही... बरोबर ना
LikeReply1 hr
Jaydeep Khobaragade कोण दिली रे धमकी माफि मागा.... अरे माहित नाही का तुम्हाला अछे दिन सोबत आहे त्यांच्या....
LikeReply11 hr
Prasanna Shahare समन्वय आणि सहमतीने विषयाला न्याय दिला पाहिजे.व्यक्तिगत हल्ले नकोत.
LikeReply1 hr
Bandu Pandit Good View Khobragade Sir, but it should have been stop from our community to criticised to each other. Every political parties have their own ideology, other people are smiling on us, we take care of each other. Thanks
LikeReply1 hr
Shalikram Maulikar एवढ कळलं असतं तर हा धिंगाना घातला नसताना भाऊसाहेब.कालपासून सांगतोय आम्ही.कुनी ऐकायला तयार नाही.म्हणतात आम्हाला घटनादत्त अधिकार मिळाले .आता घरसंसारही चालू द्या आता घटनेप्रमाने.प्रोटोकालसह.
LikeReply1 hr
Rahul Wankhede डॉ बाबासाहेब आंबेड्कर यांच्या उपकारामुळे माझे वडील नायब तहसीलदार झाले. हे सर्व श्रेय आंबेडकर घराण्याला जाते या घराण्याचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही कारण आम्ही नमक हराम नाही __जय भीम जय आंबेडकर घराणे
LikeReply346 mins
Mahendra Muneshwar "चल उठ अन्यायाच्या विरूध्द उगार मुठ" विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था आणि तिनही सामाजिक,धार्मिक व राजकीय संघटना आंबेडकरी बांधवांच्या ताब्यात द्या , डाॅ आंबेडकरांनी खुप केलं समाजासाठी , आता वेळ आली आहे त्यांच्या भारतीय समाज भीम सैनिकांना खंबीर साथ देण्याची . आता तरी एक व्हा बा भिमाच्या रिपाइं नेत्यांनो , 
"आम्ही फक्त बा भिमाचे समतेचे सैनिक.
*आपला भिमसैनिक *
* " महेंद्र मुनेश्वर "*
जय भीम

No comments:

Post a Comment