Thursday, June 30, 2016

आंबेडकरी चळवळी चे केंद्र असलेले "आंबेडकर भवन" स्वत:ला आंबेडकरवादी म्हणविनार्या नेभळट लोकाकडून उध्वस्थ. या नेळभटाना आता कोण जाब विचारणार? म्हणे 17 माळ्याची इमारत चळवळीचे केंद्र होईल ! हा सगळा बकवास व बनावटपणा असून सामान्य जनांचे आश्रयकेंद्र नष्ट करण्याचा डाव आहे.

Bapu Raut
आंबेडकरी चळवळी ला आंबेडकरी लोकच संपवतील. दुसर्यांची गरजच भासणार नाही.एवढे या चळवळीचे स्वार्थिकरण झाले आहे.
आंबेडकरी चळवळी चे केंद्र असलेले "आंबेडकर भवन" स्वत:ला आंबेडकरवादी म्हणविनार्या नेभळट लोकाकडून उध्वस्थ.
या नेळभटाना आता कोण जाब विचारणार?
म्हणे 17 माळ्याची इमारत चळवळीचे केंद्र होईल !
हा सगळा बकवास व बनावटपणा असून सामान्य जनांचे आश्रयकेंद्र नष्ट करण्याचा डाव आहे.
कोणतेही माँल सेंटर हे चळवळीचे केंद्र होवू शकत नाही. बाबासाहेबाच्या आठवणीच्या जागेवर याना व्यापारी संकुल बनवायचे आहे.
दादर मुंबई मधून चालणारी आंबेडकरी चळवळ याना मोडित काढायची आहे.
ज्या कोणाच्या सुपिक डोक्यातुन ही कल्पना निघाली तो नक्कीच संधीसाधू व ब्राम्हणी व्यवस्थेचा हस्तकच आहे.
समाजाने आता या नालायकाना त्यांची जागा दाखविली पाहिजे.
रत्नाकर गायकवाड या माणसाबद्दल थोड़ी आपुलकी होती परंतु टिव्ही वरील त्याचे कृत्य बघितले आणि आपुलकी संपली.
या सापाना आता आंबेडकर भवना जवळ भटकुही देता कामा नये.

No comments:

Post a Comment