Tuesday, June 28, 2016

Pravin Jadhao या भवन बाहेर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धभूषण प्रेस होती ती देखील अर्धी अधिक पावसाचा गैरफायदा घेऊन पाडण्यात आली. चोरी करण्याच्या गोष्टी रात्रीच करण्यात येतात त्याप्रमाणे भवन देखील रात्रीच पाडण्यात आले. कुठलिही विवादीत वास्तु जरी असली तरी कायद्याने ती वास्तू रात्रीच्या वेळेत पाडता येत नाही.

Pravin Jadhaoडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दादर, मुंबई येथील आंबेडकर भवन २५ जून रोजी रात्री ३ वाजता भाडोत्री गुंड आणून उध्वस्त करण्यात आले आहे,पीपल्स इम्परोव्हमेंट ट्रस्टच्या लोकांचा कारभार आंबेडकर कुटुंबीयांनी उघड पाडला , सरकारच्या मध्यस्तीने हि ऐतिहासिक वास्तू पाडून इथे 5 स्टार हॉटेल बनविण्याचा प्लान रत्नाकर गायकवाड या दलालाच्या मदतीने भाजप सरकार करत आहे. विश्वस्तांना कोणतेही अधिकार नसताना भवन घशात घालायला सुरुवात झाली आहे. या भवन बाहेर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धभूषण प्रेस होती ती देखील अर्धी अधिक पावसाचा गैरफायदा घेऊन पाडण्यात आली. चोरी करण्याच्या गोष्टी रात्रीच करण्यात येतात त्याप्रमाणे भवन देखील रात्रीच पाडण्यात आले. कुठलिही विवादीत वास्तु जरी असली तरी कायद्याने ती वास्तू रात्रीच्या वेळेत पाडता येत नाही. आंबेडकरी जनतेने आता विचार करायला हवा ,दलालांना धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे, आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांच्या वास्तू वाचविण्यासाठी दादर आंबेडकर भवन ला त्वरित धाव घेण्याची गरज आहे. .....

No comments:

Post a Comment